अतुल भुसा री प्रतिनिधी सिंदखेड
देशांत व राज्यात कोरोना सारख्या रोगाच्या नियमात शेतकरी कसुन निघालेला आहे .कोरोनाच्या काळात सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे मान्य केले पाहिजे रोगाबरोबर निसर्ग देखील शेतकऱ्यांवर उढलेला आहे दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सगळीकडे गारपीट होते आहे
या गारपीटीमुळे शेतकर्यांचे पिक जमीनिस्त झाले आहे या मध्ये गहू हरभरा ज्वारी बाजरी मका कापूस भाजीपाला ईतादी पिके आहेत.तरी या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून एकरी 35000.% रू नुकसान भरपाई द्यावी आशी मागणी.राष्ट्रीय समाज पक्ष चे नेते अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी केले आहे
