राहुल संबारे बेलाड
शौर्यवाडा! मलकापुरात पाव ची फार मोठा समस्या आहे,ती म्हणजे झटपट बनायला सोपे असणारे मील्क-शुगर पाव. त्यामूळे वडापाव, मिसळपाव ची मजाच निघून जाते. शौर्यवाडाने ती काळजी घेतली आहे आणी ओव्हनवर न बनवता भट्ट्यावर बनविलेले पव सर्व्ह करतात.आणी मिसळची चव अस्सल मलकापूरी! जीच्या झणझणीत पणापूढे कोल्हापूरी फीके! एकदा अवश्य चव चाखायला जा
