दत्तात्रेय शेळके प्रतिनिधी जालना
खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला असून आंतरराष्ट्रीय बाजारात खतासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे कारण सांगूनइफकोकोरोमंडलआरसीएफ सहित सर्वच कंपन्यांनी खताच्या किमतीत जबर वाढ केली असून दरवाढीमुळे याआधी बाराशे रुपयाला मिळणारी तिची कोणी आता एकोणीसशे रुपयाला घ्यावी लागणार 10 26 26 खताचा दर अकराशे 75 रुपये वरूनसतराशे 75 झाला आहे 20.20.0.13 दर 975 रुपयांवरूनतेराशे 50तसेच12 32 16अकराशे 85 वरूनअठराशे रुपये झाला आहेएवढा महागडा खत कसा विकत घ्यायचाआणि पेरणी कशी करायची हा प्रश्नेतकर्यांना पडला आहे.
केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यासमान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकऱ्याचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे अगोदरच वाढलेली महागाई करुणा चे संकट तो लोक डाऊन मुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोलमडून पडलेली असल्याने शेतकरी परेशान आहे अशा परिस्थितीत खताच्या दरवाढीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असाच आहे खरे तर केंद्र सरकारने यावर्षी खतांवरील अनुदान कायम ठेवून हाताच्या दरवाढीला एक प्रकारे हातभार लावण्याचे काम केले आहे केंद्र सरकारला शेतकऱ्यांना खरोखर मदत करायचीच असेल तर केंद्र सरकारने तात्काळ खतांची दरवाढ रद्द करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.