प्रतिनिधी शेख सज्जाद
दि 26 जुलाई 2021 रोजी, लोणार घरकुल येथे विज वितरण कडून ठोक कारवाई करण्यात आली आहे, लोणार शहरातील सरोवराच्या काठावर वसलेली वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोकांना एप्रिल 2018 रोजी जवळपास 400 पेक्षा जास्त घरे उठून देऊन, त्यांना कुडलस रोडवर असलेले घरकुल देण्यात आले, घरकुल वाटून आज रोजी चार वर्ष पूर्ण होऊन तेथील लोकांना वीज वितरण कंपनी कडून त्यांना कोत्याच प्रकारची नोटिस अर्ज आलेले नहीत, काही काही लोकांना मीटर बिल आले, परतु काहिनी बिल भरले व काहिनी नही,कारण जेव्हा घरकुल वटप होत अस्ताना लाभार्थिना सागण्यात आले होते की, तुम्हाला तुमचा प्रायव्हेट नवीन मिटर तिकडे बसून मिळेल.
परंतु त्यावेळेस काही लोकांनी घराची मिटर काढली असून काहींची मिटर तसेच भिंतीवर टगलेली होती, त्यांना वाटलं की आपल्याला तिकडे नवीन मीटर मिळत आहे परंतु तसे काही झाले नाही, एम एस सी बी ने पुराने मिटर लोकांना जोडून दिले कारण घरकुल हे सध्यातरी लाभार्थी च्या नावावर झालेले नाहीत, नावावर करण्यासाठी अनामत रक्कम 15000/- रु शासनाने ठरवून दिलेली आहे, परंतु लाभार्थींनी पाच पाच- दहा हजार भरलेले आहे, उर्वरित रक्कम भरणा केल्यानंतर लाभार्थी च्या नावावर घरकुल करण्यात येईल, असे आव्हान नगरपरिषद प्रशासनाने केलेले आहे. लोकांची पुराने घर मोडत असताना नगरपरिषद प्रशासनाने जेसीबी लावून घरे मोडली आहेत .
त्यावेळी काहींची मिटर दबून जमीनदोस्त झालेली आहे ज्या ज्या लोकांनी त्यांचे मीटर काढले होते त्यांना एम एस सी बी ने मिटर लावून दिले परंतु ज्याच्याजवळ मी टरच नाही ते काय करणार तरी त्याच्यावर उपाय लोणार विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्पूलवार. यांनी असे आव्हान केले की ज्या घरी लाइन बंद आहे त्यांनी घरकुल मुख्य लाभार्थी च्या नावाचे अर्ज करून नवीन मिटर घ्यावेआज रोजी लोकांना घरकुल मध्ये राहण्यासाठी चार वर्षे पूर्ण होऊन झाले आहे, तसेच संपूर्ण देशात कोरोना या विषाणूने थैमान घातलेली आहे, त्याचा परिणाम घरकुल च्या राणारे वर जास्त प्रमाणात झालेला आहे, येथे राहणारे सर्व लोक आपल दैनंदिन जीवन व्यापार ,मजुरी, करून भागवतात परंतु दोन वर्षापासून हाताला काम नाही, करण्यासाठी कोणत्या व्यवसाया नही, अशी व्यवस्था घरकुल वासी ची झालेले आहे, कसंतरी आता कुटुंबात करता व्यक्ती हा जीवनाची गाडी लाईन वर आणत आहे तर, एम एस सी बी चे चार वर्षाचे थकीत बिल येऊन धडकले आहे, बिल भरण्यासाथी खिशात रूपा ही शिल्लक नाही परंतु विद्युत वितरण चे वायरमेन यांनी कडक सूचना दिली की जर तुम्ही, बिल भरणार नसेल तर आम्ही लाईन पूर्ण बंद करत आहो, या सूचनेला विचार करत काही घरकुल येथील समाजसेवक सालर खान, नुरू पठाण, रफिक मिस्त्री, रियाज ठेकेदार, यांनी पुढाकार घेऊन लाईन मेन शी अशी विनंती केली की सध्यातरी लोकांजवळ बिल भरणा पुरते रक्कम नाही तरी आपण थोडे थोडे रक्कम जमा करावी व लाईन कुणाचीही बंद करू नये गोरगरीब लोक आहे, ज्यांच्याजवळ मीटर नाहीत आम्ही त्यांना सहकार्य करून नवीन मीटर घेण्यासाठी राजी करू , तोपर्यंत आपण थोडी थोडी रक्कम जमा करावी त्यावेळी एम आय एम चे अध्यक्ष गुडू भाई,उस्मान भाई, शारुख शाह, शेख लाला भाई, जमीर मिस्त्री, तसेच घरकुल येथील लोक उपस्थित असून एम एस सी बी चे गजानन केदार, रामदास मापारी, धनंजय फलटणकर, नागेश मापारी, कैलास आमले, आनंद जोशी, प्रवीण जाधव , रेवती मैंडम,हे सर्व टीम उपस्थित होते व त्यांनी तेथील जनतेच्या परिस्थिती बघून थोडी थोडी रक्कम जमा केली व उर्वरित रक्कम लवकरात लवकर जमा करावे
